15 Best News Portal Development Company In India

कमजोरीलाच बलस्थान बनवा – डी. ए. धनगर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अमळनेर ता.शिरूड | अटकाव न्यूजप्रत्येक व्यक्तीमध्ये काही कमजोरी व काही बलस्थाने असतात. मात्र अनेकजण आपल्या कमजोरींच्या न्यूनगंडामुळे मानसिक तणावात राहून प्रगतीपासून दूर जातात. परंतु कमजोरीलाच आपले बलस्थान बनविण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन खानदेश साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर यांनी केले.ते व्ही. झेड. पाटील हायस्कूल,

best news portal development company in india
This error message is only visible to WordPress admins

Error: No videos found.

Make sure this is a valid channel ID and that the channel has videos available on youtube.com.

15 Best News Portal Development Company In India

कमजोरीलाच बलस्थान बनवा – डी. ए. धनगर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अमळनेर ता.शिरूड | अटकाव न्यूजप्रत्येक व्यक्तीमध्ये काही कमजोरी व काही बलस्थाने असतात. मात्र अनेकजण आपल्या कमजोरींच्या न्यूनगंडामुळे मानसिक तणावात राहून प्रगतीपासून दूर जातात. परंतु कमजोरीलाच आपले बलस्थान बनविण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन खानदेश साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर यांनी केले.ते व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरूड येथे आयोजित दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक शालेय समितीच्या चेअरमन श्रीमती पुष्पलता अशोक पाटील होत्या. व्यासपीठावर शालेय समिती सदस्य वसंत भगवान पाटील व पुंजू एकोबा पाटील उपस्थित होते.धनगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जीवनात संघर्ष अपरिहार्य आहे. अपयशातूनच यशाचा मार्ग सापडतो. सकारात्मक दृष्टिकोन, परिश्रम व आत्मविश्वास यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी उज्ज्वल भवितव्य घडवू शकतो. दहावीचा निरोप समारंभ म्हणजे दुग्धशर्करा योग असून, शाळेचे संस्कार घेऊन आता विद्यार्थी जगाच्या विस्तीर्ण अवकाशात प्रवेश करणार आहेत. महाविद्यालयीन जीवनात विविध क्षेत्रांत स्वतःची

15 Best News Portal Development Company In India
Loading poll ...