Breaking News

15 Best News Portal Development Company In India

अमळनेरच्या वाडी संस्थानचा तातडीने तीर्थक्षेत्र विकासच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाकडे मागवा

आमदार अनिल पाटील यांनी वाडी संस्थानच्या आगीबाबत सभागृहात वेधले शासनाचे लक्ष अमळनेर:-येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेबाबत माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिनांक 2 रोजी मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत प्रश्न मांडून सभागृह

best news portal development company in india
This error message is only visible to WordPress admins

Error: No videos found.

Make sure this is a valid channel ID and that the channel has videos available on youtube.com.

15 Best News Portal Development Company In India

अमळनेरच्या वाडी संस्थानचा तातडीने तीर्थक्षेत्र विकासच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाकडे मागवा

आमदार अनिल पाटील यांनी वाडी संस्थानच्या आगीबाबत सभागृहात वेधले शासनाचे लक्ष अमळनेर:-येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेबाबत माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिनांक 2 रोजी मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत प्रश्न मांडून सभागृह तथा महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधले.यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की अमळनेर शहरात प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे व सुमारे 250 वर्षांची परंपरा असलेले श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान उत्तर महाराष्ट्रात प्रचलित असून संस्थानचे गादीपती संत सखाराम महाराज वर्षभर वारकरी संप्रदायाचा झेंडा महाराष्ट्रभर फिरवीत असतात.याच पवित्र वाडी मंदिरात दिनांक 1जुलै च्या रात्री आगीची दुर्दैवी घटना घडली असून यात मंदिरातील सुमारे 250 वर्षाचे गाभाऱ्याचे वैभव जळून नष्ट झाले आहे.सुदैवाने मंदिर व देव सुरक्षित राहिले आहेत.तरी देखील सुमारे 15 कोटी पेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याचा

15 Best News Portal Development Company In India
Loading poll ...