
अमळनेरच्या वाडी संस्थानचा तातडीने तीर्थक्षेत्र विकासच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाकडे मागवा
आमदार अनिल पाटील यांनी वाडी संस्थानच्या आगीबाबत सभागृहात वेधले शासनाचे लक्ष अमळनेर:-येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेबाबत माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिनांक 2 रोजी मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत प्रश्न मांडून सभागृह
























